बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही
तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची
जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही
....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई
.......
मिसळपाव
मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.
कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.
डावीकडून -सौ• मुवि,सुधांशु नूलकर,वरद आणि बाबा नादखुळा,मुवि आणि आपले नम्र सुहास्यवदन प्रचेतस.फोटोत नसलेले कॅमर्यामागे कंजूस,काही अगत्याच्या कामावर बाहेर गेलेले धन्या उर्फ सगा.
२) एक पुरावा म्हणून -
३)शिल्पांचं काय आहे---
प्रचेतस मुविंना सांगताहेत-
४)२०१५ मध्ये सुधांशु नूलकर भाजे च