Four ducks in a pond
Four ducks in a pond
आपल्या आयुष्यात, तसे बघावयास गेले तर अगदी किरकोळ म्हणावीत, अशा काही घटना घडतात, अशी काही वाक्ये कानावर पडतात / वाचनात येतात,, काही दृष्ये बघावयास मिळतात की, जी आपल्या संपूर्ण आयुष्यात खोलवर रुतून बसतात. किरकोळ का म्हणावयाचे तर त्यांचा आपल्या नेहमीच्या जगण्याशी तसा काही संबंध नसतो. (इतर कोणी ते सगळे विसरून जाण्याचीही शक्यता असते. त्यांचे सोडा.पण) भावनाशील व्यक्तीच्या बाबतीत असे घडणे नैसर्गिक असू शकते. इथे तर्काला, विवेकाला, विचाराला वाव नसतो. कशावरून निघाले ......
१९७७ च्या ललितच्या दिवाळी अंकात माधव मनोहर यांचा एक लेख होता "एका सामुदायिक काव्यानुदाची कहाणी".
मिसळपाव
आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली ,
या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली