'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे.
http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm
हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे.
'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत.
मिसळपाव