त्रिशंकुच ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
शिवसेना-३१,
भाजप-९
राष्ट्रवादी-१५
काँग्रेस-१५,
मनसे-२६,
अपक्ष-११
चित्र जवळपास स्पष्ट आहे.
महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे.
आता शक्य सोल्युशन्स असे आहेत.
राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१
सेना-भाजपा = ४० / ४१
मनसे = २६ / २७
इतर = ११
सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक.
मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते.
१. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७
२.
मिसळपाव
२
३
४
