`म्हणी' मॅटर्स!
बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी.
उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं.
टॉमॅटो राईस
माझ्या अतिशय आवडीचा आहे.
घरात पुलावासाठी जर भाज्या नसतील तर हा राईस सोप्पा करायला.
साहित्यः
१) तांदुळ
२) टॉमॅटोचा रस
३) खडा मसाला
४) तुप
५) २ कांदे चिरुन
६) लसुण पाकळी वाटुन
७) लाल तिखट
९) मीठ
क्रुती:-
प्रथम तांदुळ धुवुन निथळत ठेवावे.
नंतर तुपात खडा मसाला टाकुन परतावा
त्याचा छान सा वास आला की त्यात बारीक वाटलेला लसुण टाकुन परतावे
नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा व नंतर कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात तांदुळ घालुन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतावेत. इतके की प्रत्येक तांदुळाचा दाणा व्यवस्थित मोकळा झाला पाहिजे.
नंतर त्यात टॉमॅटोचा रस व आवश्यक वाटल्यास पाणी घालावे.
अमिताभच्या "द लास्ट लियर" या चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांअभावी रद्द !!!!!
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "द लास्ट लिअर' या नव्या चित्रपटाचा "फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रेक्षकांअभावी रद्द झाला!
अधिक माहितीसाठी खालची लिंक वाचा :-
http://www.esakal.com/esakal/09132008/Specialnews00E0164861.htm
ब्रुहन्नडा
आपण सर्वजण आपआपल्या क्षेत्रात रथी,महारथी,अतिरथी असतो. किंवा तसा समज बाळगतो. माझा समज मि.पा.पैलवानानी दुर केला. बरे झाले. महारथी अर्जुनावर एक वर्ष ब्रुहन्नडा व्हायची पाळी आली होती. नव्या मिलेनियम मध्ये माझ्यावर पण हा प्रसंग आला होता.
घरात गणेशोत्सव मोठ्या आणि मिठ्या प्र्माणाने साजरा होतो. ह्या उत्सवामध्ये रसद पुरवठा आणि उष्ट्याचे निराकरण माझ्याकडे असते. स्वयंपाक प्रमुख माझी बायको(आचारी). बाकी सर्व लगतचा मोठा भाउ. सर्व काही विनातक्र्रार. ह्या पाच दिव॑सात इतर सर्व काम बंद.निखळ आनंदाचे ते पाच दिवस. विसर्जनच्या दिवशी अजुनही थोरा मोठ्यांचे डोळे पाणवतात.
निरर्थक...
एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला?
प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला?
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय...
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने..
पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला?
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी..
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू...
कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला?
वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या...
पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला?
मांडू नका समोरी पेले असे रिकामे...
भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला?
मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू...
मरतो हरेक क्षण तर...
" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." ...
वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा
"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं."
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.
त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली.
"हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आ
का असे केलेस?
ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली.
गनपती बाप्पा
बाप्पांचे आगमन होउन आता निघन्याचि वेळ आली आहे, काल मी आणि माझे मित्र उत्सव पहायला गेलो होतो
पन बापां पेक्षा मामू (पोलीस)लोकां चि संख्या इतकी कि बाप्पां चे दर्शन वीरळ झाले होते, घड्ला प्रकार आसा
आमच्या बरोबर दिन्या (कार्टुन) होता त्याच तोड बंद ठेवायला बाप्पां नाही जमल नाहि कारण बाकी सर्वानी बाप्पांकडे प्रार्थना केली कि याच तोंड बंद ठेवाव पन काय करनार बाप्पां नि आंमची प्रार्थना होल्ड वर ठेवली आसेल कदाचीत ,तर हा (दिन्या )लागला गरजायला गनपती बाप्पा मोरया.......मंगलमुर्ती मोरया..........वर चेकपोस्ट वर हुभारलेल्या मामूने दुर्बिन लाउन नजर ठेउन घेतलान त्याला बाजुला आणि ''दगडु शेठ हलवाई ''गणपति म
मिसळपाव