दोष माझा आहे...
मी खूप दिवसांनी सुट्टीवर येत आहे... माझ्या मनांत होते... मी स्पा जवळ फक्त विषय काढला..
ठि़काण, वेळ आणि दिवस ,,, हे सगळे मी ठरवले आहे..
दोष द्यायचाच असेल तर मला द्या...
मी हे याचसाठी म्हणालो कारण, २५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.
असो. कट्ट्याला शुभेच्छा!!
ते वाक्य "....२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं..." या वाक्यावर लिहिले आहे.
आणि सूड, शब्द जपून वापर... ठाणे मध्यवर्ती मुंबैत येत नाही, ठाणे हेच मध्यवर्ती मुंबै आहे.
मा/श्री किसनजी शिंदे साहेबांना माझ्या (न) केलेल्या राजकारणामुळे जो त्रास झाला, याबाबत त्यांची मी जाहीर क्षमा मागतो, ते मोठ्या अंत:करणाने मला क्षमा करतीलच,यात शंकाच नाही .
५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.
यावरून तरी किसनजीना कल्पना यायला हवी होती कि, मुंबईच्या मध्यवर्ती भागात एवढा महाकट्टा आयोजित केलेला असताना म्या पामर डोंबिवली सारख्या खेड्यात कट्टा करण्याचा विचार तरी करू धजेन काय हॅ हॅ.. असो
मुवि काका येथे येणार असून त्यांना मिपाकरांना भेटायची प्रचंड इच्छा आहे, त्यातूनच त्यांनी कट्ट्याचा प्रस्ताव मांडला.
त्यांना मी ह्या प्रकारची पूर्ण कल्पना दिली कि म्हटलं अहो. डोंबिवली ठाण्यापासून तब्बल १७ किमी एवढ्या प्रचंड अंतरावर आहे, आणि मुंबईपासून तर अतिभयंकर ४८ किमी.
कोणी येथे येणं कसं शक्य आहे? तुम्ही सरळ इथल्याच मेम्ब्रांना व्यनी करा , विषय संपवा.
पण त्यांच्या उत्सुकतेने घात केला :D
असो .. किसनजी शिंदे साहेबांची मी परत माफी मागतो. यापुढे त्यांना असा पत्रास होणार नाही, सदर घोषणेतून आमचे नाव वगळलेले आहे,सबब आम्हास कुठलाही व्यनी,करू नये
मुवि काका , आपण भेटूच :)
अवांतर : यापुढे उत्तर ,दक्षिण, पूर्व , पश्चिम, आग्नेय, वायव्य अशा मुंबईच्या दश दिशा , आणि मध्य (ठाणे) येथे आयोजित होणार्या सर्व कट्ट्याना आमच्या अनंत शुभेच्छा
- खेडवळ स्पा
ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ हं आपण. तोंडघशी न पडण्याची इतकी मोठी achievement केल्याबद्दल.
(तिऱ्हाईतांच्या कृतींनुसार आपल्या आयुष्यातले निर्णय न बदलणारा) विमे
मा श्री किसनचन्द्र साहेब (मिपाचे तरुण सळसळते आणि धमन्या फोडून ओसंडून वाहू पाहणारे रक्त इ इ ),
राजकारण वगैरे असे घाणेरडे आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी फोन उचलून एकदा बोलायची तसदी घेतली असतीत तर बरे झाले असते. कट्टा आहे की सरकारनामाची स्क्रिप्ट ??
२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय
बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं. आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*
*मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.
असो, माझा वरील प्रतिसाद कृपया वैयक्तिक मानु नये. कारण मी त्यातुन फक्त सर्वसामान्य मिपाकरांच्या मनातील भावनांना शब्दरुप द्यायचा प्रयत्न माझ्या अल्पमतिनुसार केला आहे. चुभुद्याघ्या.
प्रतिक्रिया
नुसते समाधान व्यक्त करत आहे.
हम्म!
स्पा चा काही दोष नाही आहे...
मी हे याचसाठी म्हणालो कारण,
अरे व्वा!!! मस्तच...
मध्यवर्ती मुंबईकरांनो....
ठाणे..
ते वाक्य "....२५ तारखेला
नो प्रॉब्लेम...
स्पष्टीकरण
हम्म्म.
जौन्द्या हो
का रे मेल्या
काड्या???
हो हो
(No subject)
होना, इतके सुमडीत होतात की
अगदी अगदी.
वल्ल्या तू "पुणेकर" आहेस..?
अरे तिकडं कर्जतच्या पुढे जसं
गुड. मग आता तुमचा पुढचा कट्टा
भोसरिचा कट्टा
भोसरिचा कट्टा
अवो
ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ
मा श्री किसनचन्द्र साहेब
थट्टे ने
थट्टे ने बोलले असतील हो !!
ओक्के
असा पण तो आरोप माझ्यावर
कोण स्पा? धन्यवाद.
वाह, व्वा... नक्किच येणार.
फोर्टचा कट्टा आठवतो का हो??
होय तर. सॉलिड मज्जा केली होती मिपाकरांनी. मिपाकर आहेतच तसे.
अरे वा!! पण
सॉरी..
असेच म्हणते.............
कट्ट्याला शुभेच्छा!!
बरोब्बर..
लेखनविषय अन लेखनप्रकारावरून
असो.
व्य.नी केला आहे..
डोम्बिवली कट्टा..!!
लागोपाठ दोन दिवस दोन कट्टे
+१
चालेल....
मेनु देखिल महत्त्वाचा असतो.
आहे कुठे
करामा आणि बुर्ज-अल-अरब
हाहाहा..
Pagination