हैलो, ह्यलो.....
१.
"हैलो, रामराम ,काय चाललय?"
"रामराम, काय नाय बरायं की"
"जेवन झालं का?"
"न्हाय अजुन, सैपाक हुतुय"
"कदी आला कामावरनं?"
"हि काय आत्ताच यीवुन बसलुयं"
"काय म्हणतयं पौसपाणी"
"चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?"
"न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं"
"व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत."
"कसला यीतुयन काय....
मिसळपाव
मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.