हिमाचल प्रदेशातील भटकंती-चंदिगढ.
-
https://www.misalpav.com/tourism/53715-
पहिला भाग इथे वाचा
उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले..
पुढे.....
-
https://www.misalpav.com/tourism/53715-
पहिला भाग इथे वाचा
उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले..
पुढे.....
इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले
उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
२६ मे २०२६ या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास १२ वर्षे पूर्ण झाली. सलग १२ वर्षे पंतप्रधानपदावर राहणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील हे केवळ दुसरे पंतप्रधान. यानिमित्ताने त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
या कालखंडात घडलेल्या चांगल्या गोष्टी -
- One rank One Pension ही सैन्यदलाची अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी मान्य करण्यात आली.
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.
कालवर जो अढळ होता
सह्याद्रीचा एक कडा
आज तिथे फक्त उरलाय
एक उघडा, जखमी तुकडा
पोकलेनच्या सुळ्यांनी
त्याची कुस पोखरली
हिरवी शाल ओरबाडून
लाल माती पाडली
ज्या पठारावर खेळले
पाऊस, वारा नी ऊन
मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.
मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.
सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.
मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी
नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते.