पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??
- Read more about पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5600 views
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत.