चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
- Read more about चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4971 views
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.