सोशल नेटवर्क?
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.'
'बरं पोट निट साफ होते का?'
'नाही ना डॉक्टर.'
'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.'
' डॉक्टर याने काय होईल?'
'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके.
आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा
मिसळपाव
माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;)
एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली.
महाराष्ट्रामधे गेले काही दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे छोटी राज्ये.
वेगळी राज्ये, छोटी राज्ये या मुद्यावर अणेंची सोपी विकेट घेण्यात आली.
पण
एक लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अणेंवर जबाबदारी टाकून उपयोग नाही
अटलजींच्या काळातच ३ नवी राज्ये अस्तित्त्वात आली होती.