Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतिहासाचे पुनर्लेखन

प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 11:56
🗣 352 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
97027 वाचन

💬 प्रतिसाद (352)
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 09/04/2010 - 10:58 नवीन
सहमत आहे. सत्य बाहेर आलेच पाहीजे. -पुपे गायकवाड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Sat, 09/04/2010 - 14:22 नवीन
श्री परशुरामाने आपल्या आईची हत्या कोणत्या कारणास्तव केली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मृत्युन्जय Sat, 09/04/2010 - 14:24 नवीन
पित्याच्या सांगण्यावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sat, 09/04/2010 - 14:28 नवीन
निव्वळ पिता सांगतो म्हणुन आईची हत्या करणे हे हिंदु संस्कृतीत बसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 09/04/2010 - 14:29 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sat, 09/04/2010 - 14:32 नवीन
बाप रे.......मग स्त्रीं याना हीन वागणुक देणार्‍या मुस्लिम आणि हिंदु संस्कृतीत काय तो फरक राहिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अवलिया Sat, 09/04/2010 - 14:47 नवीन
सहमत आहे. जाणकार उत्तर देतील. तोपर्यंत प्रभुचे गुणगान करु या ! फादर डिकास्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मृत्युन्जय Sat, 09/04/2010 - 16:10 नवीन
फरक हा की हिंदु संस्कृती काळानुरुप विकसित झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 09/04/2010 - 16:27 नवीन
मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या आईला जिवंत करणारे बाप आहेत का? हिंदू संस्कॄतीत आहेत बॉ. परशुरामाने आईला मारल्यावर नंतर बापाकडून वर मागून घेऊन परत आईला जिवंत करवीले होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नरेश धाल Tue, 09/07/2010 - 09:32 नवीन
आयीला सही ये, मारामारी करायची आणि परत जिवंत करायचे, फुल tiimepass आहे राव. परत जिवंतच करायचे होते तर मारले कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
क
क्लिंटन Sat, 09/04/2010 - 10:17 नवीन
म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली हे सुद्धा खोटे म्हणायचे. म्हणजे रक्ताची तळी सुद्धा खोटीच म्हणायची.
बाकी या चर्चेत मला इंटरेस्ट नाही.तरी तुम्ही इथे परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली असे म्हटले आहेत आणि जेव्हा जेव्हा मी इतर कोणालाही हे विधान करताना ऐकतो तेव्हा तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारतो तोच तुम्हाला पण विचारत आहे. पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय कशी करता येईल? म्हणजे एकदा नि:क्षत्रिय केल्यानंतर सगळे क्षत्रिय संपलेच की! म्हणजे अर्थातच नवे क्षत्रिय जन्माला येणार नाहीत कारण जात/वर्ण जन्मावर अवलंबून असल्याने केवळ क्षत्रियाचाच मुलगा क्षत्रिय बनू शकेल! मुळात क्षत्रिय शिल्लक नसल्यामुळे त्यांची पुढची पिढी यायचा संबंधच नाही! मग दुसऱ्यांदा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करता येईल? आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 09/04/2010 - 11:07 नवीन
आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय? थोडासा विचार केला तर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार बायका युध्दात सैन्यात लढत नसत. पृथ्वी नि:क्षत्रिय केली याचा अर्थ सर्व क्षत्रिय लढवय्ये पुरुष मारले असा आहे. बायकाना ठार मारायचीही पद्धत नव्हती. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत स्त्रिया, मुले, म्हातारे याना मारले आहे. लहान मुले, म्हातारे यांना ठार करायची पद्धत मुसुलमानी आक्रमणानंतर आली. महाभारतातील युध्दाचे नियम वाचले तर याची कल्पना करता येईल. म्हणजे क्ष या वेळेला जगात अस्तित्वात असणारे सर्व लढवय्ये क्षत्रिय सैन्य मारून टाकले. त्यावेळेला त्यांच्या बायका गर्भार असतील, मुले लहान असतील ती मोठी झाल्यावर परत पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे. शिंपल लॉजिक. बाकी ब्रम्हचारी लॉजिक मी तरी पाहीलेले नाही बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
परिकथेतील राजकुमार Sat, 09/04/2010 - 11:10 नवीन
पुपे, उत्तर बरेचसे पटण्यासारखे आहे, पण एक शंका म्हणजे त्यावेळी मग परशुरामांच्या तडाख्यातुन दशरथ तसेच जनक वगैरे राजे कसे काय वाचले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अवलिया Sat, 09/04/2010 - 13:44 नवीन
असे म्हणतात की काही वृद्ध पुरुष, स्त्रिया, लहान मुले कश्यप ऋषींच्या आश्रयाला गेल्यावर त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन परशुराम जिंकलेली सर्व भूमी कश्यपाला दान देऊन दक्षिणेकडे म्हणजेच कोकणात येऊन राहिला. कश्यपाने मिळालेली भूमी त्याच्या आश्रयास असलेल्या क्षत्रियांना देऊन पुन्हा राज्य, धर्मव्यवस्था थोडक्यात समाजाची बिघडलेली घडी परत वसवली. वरिल गोष्टीला "पुरावा नाही" हे सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 09/04/2010 - 13:49 नवीन
धन्स रे नानुस :) पण ह्या प्रतिसादातुन पुन्हा एकदा क्षत्रीयांच्या मदतीला कश्यप म्हणजे ब्राम्हण माणुस धावला असा सुर कोणी लावला तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मृत्युन्जय Sat, 09/04/2010 - 14:08 नवीन
दशरथादी राजे राणीवशात लपुन बसले त्यामुळे वाचले. जे जीव वाचवण्यासाठी पळुन गेले किंवा स्त्रीवेश धारण करुन जनानखान्यात जाउन लपले त्यांचे क्षात्रतेज नष्ट आले आहे असे मानुन "निक्षत्रीय" ही संज्ञा आली. दुसरी गोष्ट म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली म्हणजे २१ वेळा क्षत्रियांचा नि:पात करण्यासाठी पृथ्वीप्रदक्षिणा केली. त्यातुनही जे वरील कारणांमुळे वाचले ते नशीबवान. त्यातही ज्यांचा निर्वंश झाला त्यांच्याकडेही नियोगाचे हत्यार होतेच. म्हणजे परत क्षत्रिय जन्म घेत राहिलेच. फक्त क्षत्रियांचा उन्मत्तपणा नष्ट झाला. अवांतरः आता बोला की ब्राह्मणांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रचलेले कुंभांड आहे हे म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 09/04/2010 - 14:12 नवीन
तुम्हीच बघा म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नरेश धाल Tue, 09/07/2010 - 09:35 नवीन
म्हणजे थोडक्यात पृथ्वी नि:क्षत्रिय झालीच नाही. बोंबला, आमाला आता पतूर हेच वाटत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नरेश धाल Sat, 09/04/2010 - 14:44 नवीन
सापडले देवीचे नाव. हिंग्लाजी माता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 09/04/2010 - 14:46 नवीन
जरा विस्तृत माहिती द्या या देवी बद्दल. वेगवेगळी स्थानं आणि मंदीरांचा फटु टाकता आला तर द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
न
नरेश धाल Sat, 09/04/2010 - 15:23 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Hinglaj_Mata http://www.shaktipeethas.org/hinglaj-darshan-t180.html http://bhavsarsamaj.com/history/ एक मंदिर महाराष्ट्रात सुद्धा आहे , पण नक्की ते कुठे आहे ते माहित नाही. नाशिक का कुठे तरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 09/04/2010 - 15:25 नवीन
धन्यवाद. अतिशय बहुमोल माहिती आपण पुरवली आहे. वाचुन काही शंका असल्यास आपल्यास विचारेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
न
नरेश धाल Fri, 09/03/2010 - 15:21 नवीन
सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला नाही, सहस्त्रार्जुनाने समाधी घेतली. त्यांना शेवटी दत्तांनी दृष्टांत दिला आणि सर्वप्रथम गीता सांगितली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 09/03/2010 - 15:22 नवीन
म्हणजे कृष्णाने अर्जुनाला नाही सांगितली ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/03/2010 - 15:25 नवीन
बघा बघा... खरा इतिहास बाहेर यायला लागला आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अर्धवटराव Fri, 09/03/2010 - 19:11 नवीन
अहो गीता म्हणजे "सांगणे"/अर्थबोध करणे... गुरु गीता, गणेश गीता, हंस गीता, यम गीता, शिव गीता, राम गीता... अश्या अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितली तिला भगवत्गीता म्हणतात... हि माहिती तुम्हाला नव्याने कळणे म्हणजे इतिहास बाहेर येणे ?? (इतिहास प्रेमी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नरेश धाल Fri, 09/03/2010 - 15:27 नवीन
कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण ती पहिली वेळ नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 09/03/2010 - 15:28 नवीन
अशी किती वेळा गीता कुणी कुणाला सांगुन झालेली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
म
मेघवेडा Fri, 09/03/2010 - 15:32 नवीन
आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला सांगितली होती मागे.. इतिहासाचं पुनर्लेखन करताना हा मुद्दा ध्यानात ठेवा परासेठ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/03/2010 - 15:32 नवीन
पण ती गीता म्हणजे हीच गीता होती कशावरुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 09/03/2010 - 15:35 नवीन
कारण ही ती नाही म्हणुन ती ही नाही म्हणुन ही ही आहे ती ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चतुरंग Fri, 09/03/2010 - 15:37 नवीन
Image removed. प रा राजवाडे तुमचा अभ्यास कमी पडतोय! बासनात गुंडाळून ठेवलेल्या खवह्या बाहेर काढा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
यशोधरा Fri, 09/03/2010 - 15:39 नवीन
गीता सांगायच्या काळात पंख्यांचा शोध लागला होता असे दिसतेय! तो कोणी लावला होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Fri, 09/03/2010 - 15:41 नवीन
अहो विमानेसुद्धा होती तर काय; तशाच एका विमानाचा पंखा काढून लावलाय वरल्या चित्रात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नरेश धाल Tue, 09/07/2010 - 09:45 नवीन
वेड्यात काढू नका, तो विमानाचा पंखा नाहीये, तो घरातला हवा घेण्याचा पंखा आहे. विमानाचा पंख असा असतो. Image removed. कधि कधि दोन पन असत्यात Image removed. एका विमानाच्या पंख्याच्या बजेट मध्ये एक हिंदी चित्रपट होऊ शकतो. अवांतर : बिनापंख्याचे विमान कोणी बघितले आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अवलिया Fri, 09/03/2010 - 15:41 नवीन
पंखे अपौरुषेय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/03/2010 - 15:42 नवीन
अरेरे.. इतक्या सिरीयस धाग्यांवर संपादकांनी असे अवांतर करावे याचे वाईट वाटले. -दो-तीन भत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
य
यशोधरा Fri, 09/03/2010 - 15:45 नवीन
ते मघाशी संपादक म्हणून हा धागा वाचत होते, त्यामुले त्यांना धाग्यावर करडी नजर ठेवणे भाग होते. आता सद्ध्या ते फक्त सभासद म्हणून आलेत, सबब धुमाकूळ घालायला मोकळे आहेत. त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नरेश धाल Tue, 09/07/2010 - 09:47 नवीन
त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे मला हि गीता पाठवा ना. लई उपकार व्ह्तील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चतुरंग Fri, 09/03/2010 - 15:45 नवीन
आम्हाला नेहेमीच संपादक ह्या भूमिकेतून बघून आमचे सदस्यरुपी लेखन हळू हळू संपुष्टात आणण्याच्या पुपे ह्यांच्या सुप्त डावाचा निषेध असो! ;) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/03/2010 - 15:48 नवीन
पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला. खरी गीता कोणती हे कसे ओळखायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
य
यशोधरा Fri, 09/03/2010 - 15:52 नवीन
पण मुद्द्याला धरुन चर्चा करायची असा काय नियम आहे का? आहे का सांगा! असला तर पुरावा द्या बघू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/03/2010 - 15:58 नवीन
पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही अडथळा आणीत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 09/03/2010 - 16:01 नवीन
आमाला सुपारी मिळाली आहे. खंडाने. आमी आमचं नेहमीचं जमणारं काम करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नरेश धाल Tue, 09/07/2010 - 09:48 नवीन
मला नारळ मिळालाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मृत्युन्जय Fri, 09/03/2010 - 16:10 नवीन
गीता रामाने सांगितली, शिवानेदेखील सांगितली. त्यातली सर्वात जास्त प्रसिद्ध कृष्णाची गीता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पुष्करिणी Fri, 09/03/2010 - 16:17 नवीन
अष्टावक्रानंही सांगितली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अवलिया Sat, 09/04/2010 - 08:01 नवीन
तशी तर आम्हीही गीता सांगितलेली आहे.. वाचा इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/04/2010 - 10:32 नवीन
रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच माहिती आहे असं नंदन पेशव्याला सांगत होता असं धमू मकीला सांगताना बिकाने ऐकल्याचं सहजकाकांनी मला व्यनीतून सांगितलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अर्धवटराव Sat, 09/04/2010 - 01:02 नवीन
भगवत्गीतेत श्रीकृष्णाने सूर्य-मनु-विवस्वान (असाच काहिसा ऑर्डर आहे.. मला नक्की आठवत नाहि) अशी गीता ज्ञानाची परंपरा सांगितली आहे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत नवीन-जुने, पहिला-शेवटचा.. असं काहि नसतं हो. माणसाच्या पिढया बदलतात, संदर्भ बदलतात, साधनं, दृष्टीकोन बदलतो.. ज्ञान तेच राहतं. (अज्ञानी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा