अनवट किल्ले ४ : चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )
आतापर्यंत पाहिलेले किल्ले बलदंड आणी सामरीकद्रुष्ट्या महत्वाचे आहेत. पण आज आपण माहिती घेत असलेला काळदुर्ग हा तुलनेने कमी महत्वाचा किल्ला म्हणावा लागेल. पालघरच्या पुर्वेला समुद्राला संमातर उत्तर दक्षिण अशी एक डोंगररांग आहे. या रांगेत तीन किल्ले आहेत, असावा, काळदुर्ग आणि
तांदुळवाडी. हि डोंगररांग घनदाट वनश्रीने नटलेली आहे, ईथे किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी पाझर तलाव अशी रचना आहे. या गडाची उंची ३५० मी. आहे.
आज आपण जाणार्या काळदुर्ग हा किल्ला पालघर - मनोर- वाडा या रस्त्यावर असलेल्या चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे.
तो आणि ती
तो आणि ती
( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती )
ती :- हेल्लो कुठे आहेस तू ?? आणि किती वेळ
तो :- अग येतोय गं ५ मिनिटांत जाम ट्राफिक आहे
ती:- नेहमीची कारण मला नाही लागला ते ट्राफिक मी पण त्याच रोडवरुन आले ना ?? आर्धा तास झाला तुझी ५ मिनिटं काही संपत नाहीये येतो येतो सांगतोयस माझा पुतळा झालाय इकडे.
तो :- तुझं नेहमीच आहे हे वेळेच्या आधी येतेसच कशाला ??
(नारंगीभारल्या रात्री होत्या)
सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!
मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना...
फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते!
विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला...
तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते
घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा...
पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते
मूळ कवीची क्षमा मागतो, थोडा बहकलो होतो
शब्द बदलले एक नवे काव्य गहन रस उमजले ;)
काव्यरस
घोर हा घनघोर आहे!
चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!
जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर हा कमजोर आहे!
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!
—सत्यजित
गंधभारल्या रात्री होत्या...
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!
केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा...
फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते!
विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना...
लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते!
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते!
निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा...
पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते!
—सत्यजित
मदत हवी आहे - प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे खरेखुरे घर बांधण्यासंदर्भात..
नमस्कार मिपाकर्स..
गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे..
घरटं
चिउताई विणते सुरेख घरटं
तिला कुठे हव असते कुणाच कौतुक
कुणाचा support
किंवा एखाद पारीतोषिक..
ती बनवत असते आपल घरटं..
आपल्या चिमुकल्यासाठी
त्यांच्या काळजीपोटी.....
ती नाही हेवा करत..
आपल्यापेक्षा मोठ्या घरट्याचा
किंवा हट्ट नाही करत
मला अगदी सुगरणीचाच हवा खोपा
कारण तिला तिची झेपही माहीत आहे
आणि priority देखील...
माणसां सारखी वेडी नाही ती
जीवघेणी स्पर्धा करायला..
निर्जीव वस्तुंच्या मागे धावताना
जगणं ओवाळून टाकायला
काव्यरस
(वडा तळलाच आहे तर...)
प्रेरणा?
खायला कशाला हवी प्रेरणा?
तू येता
तू येता फुलांत गंध रुतला
पाना फुलांत रानवारा नाचू लागला
कंपने उठली अधरांच्या देहावरी
सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी
अधीर रातीचा रंग परि हसला
तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे
चरणी दरवळे आभास स्पर्शांचे
हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला
ओंजळीत मी चांदणे घेऊनी
तुझ्या रेशमी केसांत माळूनी
झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला
काव्यरस
मिसळपाव