भाग ३: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या
-- भाग पहिला --
"पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"
--दिवस तिसरा--
आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड काही नव्हता. एकतर गुयरीदार घाट सोप्या प्रकारातला होता आणि तो उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला कुमशेतचा कोंबडा आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. कोंबड्याच्या जवळच सुर्योदय होत होता.
सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते.
सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते.
मिसळपाव
भात तोडणी झाली होती.
मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत.