Welcome to misalpav.com

माझी मैत्रीण

लेखक: दिव्यश्री | प्रसिद्ध:
कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे. माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :) अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती.


माझं कोकणातलं गांव :- भाग - २ धरणावरच्या बागेत ( छायाचित्रांसह)

लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:


गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )

लेखक: अक्षया | प्रसिद्ध:
भाग १ खुप दिवसानी मिपावर आले. सहज गाण्याचा धागा पाहिला. बरेच व्हिडियो शेअर केलेले असल्याने धागा उघडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे गाणी पहाता येत नाही आहेत. म्हणुन हा दुसरा भाग सुरु करत आहे. याला ही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. तर येऊद्यात आवडती गाणी आणि त्या आवडत्या गाण्याचा आठवणी.. :) हे असेच एक माझे आवडते गाणे..कॉलेज च्या आठवणी ताजे करणारे..


लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??


नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी..

लेखक: अविनाशकुलकर्णी | प्रसिद्ध:
नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी.. ------------------------------------------------------ श्री व जान्हवी ला तन्वी नावाची मुलगी झालेली असते.व ति कॉलेजला जात असते.. आईआजी देवाघरी गेलेली असते..श्री ची आई म्हातारी झालेली असते.. सोडुन दिलेल्या व टाकुन दिलेल्ल्या गोखल्यांच्या लेकि सुना नव~या बरोबर नांदत असतात.. आपटे म्हातारा झाला असला तरी त्याची लग्नाची इछ्या असतेच.. जान्हविचे आईबाब पण या जगात नसतात... इकडे राधेला पण एक मुलगा असतो..बॉबी नावाचा... सौरभ चे अजुन नोकरी शोधणे चालुच असते..दादा, घारु अण्णा यांचे फोटो भिंतिवर लटलेले असतात..केदार निराळा रहात असतो.. राधासुत बॉबी कॉलेजमधे जातो व मालिकेच्


" कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.

लेखक: अविनाशकुलकर्णी | प्रसिद्ध:
. सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन यात टॉप ला जायचे असेल व यशस्वि व्हायचे असेल तर " कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.. असे म्हटले जाते हे खरे असेल का? व काय काय गमवावे लागत असावे?.. ह्या बाबत माहितगार माणसे या वर भाष्य करतिल का?


तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना: आधुनिक जगाची गरज

लेखक: कल्पक | प्रसिद्ध:
तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.


फायदा घ्या बजेटचा

लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


धिंगाणा बंद

लेखक: निमिष ध. | प्रसिद्ध:
अखेर ७ वर्षांनंतर धिंगाणा डॉट कॉम बंद झाले. प्रेम दिनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा राम राम केला. अनेक मराठी रसिकांचे हक्काचे गाणे ऐकण्याचे ठिकाण बंद झाले. पडद्यामागच्या हालचाली आपल्याला काय माहिती पण स्वप्नील आणि स्नेहल या शिंदे बंधूनी सुरु केलेले आणि भारतात कायदेशीरपणे संगीत ऐकण्याचे हे प्रथम स्थळ होते. मला आठवतंय २००७ मध्ये पुण्यात आय टी मध्ये नवीनच भारती झालेले आम्ही मिट कॉन च्या इमारतीत प्रशिक्षण घेत होतो. सगळेच नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले, वेगवेगळ्या गावातून आणि राज्यांतून आलेले सगळेच जन तसे संगीताचे चाहते होते.


बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो. कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला.