चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेलमी सरसकट सगळे मुसलमान असे आहेत असे कुठे म्हणले? पण हे प्रकार करणारे सर्व मुसलमानच होते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला फरक समजला तर ठीक नाही तर सोडून द्या.मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ?भारतात अगदी शिकलेल्या मुली, नट्या याच्या बळी आहेत. तसेच ग्रूमिंग गँग्स भारतातही जोरात आहेत. या मध्ये जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलांना इंग्लिश नीट बोलायला शिकवले जाते, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दिले जाते, चांगले कपडे, गाड्या, महागडे मोबाईल्स वगैरे पुरवले जातात. एरियातल्या हिंदू मुलींची लिस्ट त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडी ई सकट तयार असते. कोणत्या मुलीला कोणी टारगेट करायचे हे पण ठरवले जाते. मग या मुलांना हिंदू वाटेल असे नाव दिले जाते, त्या नावाने त्यांची सोशल मेडिया अकाउंट्स उघडली जातात. एकदा मुलीने मैत्री केली की मग सहज म्हणून एकत्र फोटो काढले जातात. थोडेफार फोटोशॉप करून मग त्याचा वापर ब्लॅकमेल साठी करता येतो. सेक्युलॅरिझम हा सगळ्यात मोठा दोषी आहे. काही वेळा जरी मुलगा मुस्लिम आहे हे समजले तरी आम्ही धर्म, जातपात मानत नाही हे दाखवण्यासाठी मुली नातं पुढे नेतात. ती मुले सुद्धा आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी मुलीने धर्म बदलायची गरज नाही वगैरे सांगतात. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग त्यांचे खरे स्वरूप दाखवतात. टीप: १००% मुसलमान असे आहेत किंवा हे असे करतात असे मला म्हणायचे नाहीये. पण हे असले प्रकार करणारे १००% लोक मुसलमान आहेत.समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या.मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत.चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा.ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्या कल्पनेविरुद्ध बोलतात.इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या.मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत.चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा.ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्या कल्पनेविरुद्ध बोलतात.इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल.भारतातील कुठल्या शाळेत/ कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही? पण हे लोक मुलांना मदरश्यात पाठवतात. वर मदरश्यांमध्ये गणित आणि शास्त्र शिकवायच्या प्रस्तावाला मुसलमानच विरोध करत आहेत. मदरश्यांमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून फडणवीस सरकारने प्रयत्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून काय सांगितले बघा. "It is ill-designed and ill-timed, I don't know why they are doing it," said Kamal Farooqui of the All India Muslim Personal Law Board. अजूनही जर मुलांना फक्त एकच धर्म खरा आहे आणि इतर धर्म मानणारे लोक मारून टाकले पाहिजे असे शिकवले जात असेल तर या लोकांसमोर काय हात जोडून उभे राहणार? शांततेसाठी किती चर्चेच्या फेऱ्या झाल्या, किती प्रयत्न झाले? पण काय उपयोग झाला? जर तुम्ही सगळे मुसलमान आतंकवादी नाही असं म्हणताय तर आतंकवाद्यांना विरोध किती "चांगले" मुसलमान करतात? जे मुसलमान खरंच इतर धर्मांच्या लोकांना आदराने वागवतात त्यांना किती हिंदू त्रास देतात?स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही.म्हणजेच हे सिद्ध झालंय की हिंदुबहुल असलेल्या भारताने मुसलमानांना पण सामान संधी देऊ केल्या होत्या/ आहेत. पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी जाताजाता काय म्हणले हे आठवत असेलच. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. यांना किंवा हमीद अन्सारींना ही पदे देऊ नयेत म्हणून कुठल्या "कट्टर" हिंदूने काही केले का? कलाम साहेब राष्ट्रपती असताना पण जे अतिरेकी हल्ले झाले त्याबद्दल कोणी कलाम साहेबांचा धर्म काढून दूषणे दिली का? मुद्दा हा आहे की सामान्य मुसलमान जो पर्यंत स्वतःला या अतिरेक्यांपासून वेगळं का करत नाही? जर १००% अतिरेकी मुसलमान आहेत तर कुठला मुसलमान अतिरेकी आहे का नाही हे कसे कळणार? अगदी शिकलेले, सुस्थापित, चांगली सांपत्तिक स्थिती असणारे, मोठ्या शहरांमध्ये राहणारे मुसलमान जर कुठले तरी पुस्तक वाचून व व्हिडिओ बघून अतिरेकी बनत असतील तर मग फरक करणार कसा? जोपर्यंत चांगला मुसलमान योग्य बाजू घेत नाही तोपर्यंत ओल्याबरोबर सुके ही जळणार. माझ्या शेजारी बसून माझ्याबरोबर काम करणारी व्यक्ती जर अचानक लांडी पॅन्ट, स्कल कॅप घालू लागला, दिवसातून ५ वेळा अगदी मीटिंग अर्धवट सोडून नमाजाला जायला लागला, इस्लामच कसा चांगला यावर बोलू लागला तर मनात नक्कीच कुठेतरी संशयाची पाल चुकचुकेल.आपला देश सद्या एका कठीण भावनिक पर्वातून जात आहे. सर्वच भारतियांचा भावनावेग अनावर झालेला आहे. या परिक्षेच्या घडीला, सर्व मिपाकरानी, आपापल्या मत-मतांतरांना बाजूला ठेवून, भारताच्या शत्रूविरुद्धची आपली एकजूट डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या लिखाणावर ताबा ठेवणेच योग्य होईल. आपल्या मत-मतांतरांवर आधारीत वादविवाद करण्याचा आपला लोकशाही हक्क गाजविण्यासाठी हा काळ योग्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.
अन्यथा, भारताच्या शत्रूंचा, भारतियांमध्ये फूट पाडण्याचा उद्येश, यशस्वी करण्यात हातभार लावल्यासारखे होईल.