चाळीची चिंता
अमुकराव: रामराम हो तमुकराव रामराम.
तमुकराव: हं. रामराम.
अमुकराव: काय हो, काय लई चिंतेत हाय काय? रामरामबी करूना वाटं व्हय?
तमुकराव: काय नाय हो. आपलं नेहमीचंच चाललंय.
अमुकराव: काही म्हणा तुमी तमुकराव, तुमचा चेहेराच सांगू र्हायलाय की कायतरी घडलंय म्हनून. कायतरी हाय तुमच्या मनात. काय आसंल तर सांगून टाका. मन मोकळं करा बघा.
तमुकराव: काय सांगायचं तुमाला अमुकराव. माझं दुख तुमाला सांगून कमी व्हनार हाय काय?
अमुकराव: आसं कसं? आवं जरी तुमी मला सांगीतलं तर म्या काय तुमचं दुख वाटून घेनार नाय पन त्या दुखातून बाहेर पडायचा कायतरी उपायतरी सापडल का नाय? सांगा सांगा.
मिसळपाव
साहित्यः
१. लांब मिरच्या - ३ ते ४
२. बारिक चीरलेला कांदा - १
३. मशरुम - २ ते ४ बारिक चीरुन
४. बारिक चीरलेला पाल़क - १/२ जुडी
५. बारिक चीरलेला लसुण - ४ ते ५ पाकळ्या
६. बारिक चीरलेली हिरवी मीरची - ३ ते ४ (तीखट असतील त्या प्रमाणात)
७. किसलेलं पनीर - ४ ते ५ क्युब्स
८. १/२ लींबाचा रस
९. चवीनुसार मीठ
१०. तेल - १ पळि
कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन बारीक चीरलेला लसुण / कांदा / हिरवी मीरची घालावी
२.