Skip to main content

गोष्ट एका अंगठीची

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 23/05/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या दारासमोर पायरीवर रामा एकटाच विमनस्क अवस्थेत बसलेला होता. गेले दोन दिवस लोकांचे प्रश्न ऐकून ऐकून बिचार्‍याचा जीव कावला होता. 'कमळी कुठं गेली रे? ' 'रामा, तिला कुणी पळवलं तर नसेल? ' 'तिचं कुणासंगट लफडं होतं का रे?' 'गावात सगळीकडं शोधलं म्हंतोस, खरं गावातल्या पडक्या हिरीत बघितलास काय रे?' एकेकाचा एकेक प्रश्न. आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बिचार्‍या रामाकडे नव्हतं. 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हणतात खरं, पण अशा वेळेला लोकांच्या तोंडून परमेश्वर नव्हे सैतान बडबडत असतो, याचा पुरेपूर अनुभव रामा दोन दिवस घेत होता. शब्द वेगळे, प्रश्न वेगळे परंतु सगळ्यांचा अर्थ एकच होता- कमळी गायब आहे.

इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे !

लेखक धुमकेतू यांनी बुधवार, 23/05/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ? शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ? पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ?

क्रौर्याची परिसीमाः

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 23/05/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
क्रौर्याची परिसीमाः बीडमधील डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्‍वती मुंडे यांच्‍या रुग्‍णालयात गर्भपात करताना एका महिलेचा मृत्‍यू झाल्‍यानंतर अनेक खळबळजनक प्रकार उघडकीस येत आहेत. डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चिकित्सेसाठी तसेच मुलीचा गर्भ पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रिघ लागत होती. अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी या दाम्पत्याने चार कुत्रे पाळले होते.

भोकराचे लोणचे

लेखक जागु यांनी बुधवार, 23/05/2012 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : पाव किलो भोकरे १ मध्यम आकाराची कैरी २ चमचे लाल तिखट ३ चमचे मिठ दिड चमचे मेथी ७-८ चमचे मोहरी पूड ३ चमचे हळद १/२ छोटा चमचा हिंग २ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी

बाबु चो सरकार पुन:

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 23/05/2012 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुमारे दोन महिन्यापुवी मिसलपाव चा शोध लागला व गम्मत वात्ली कि जालावर मराति मधे विचार करुन लेखनाचि सोय आहे.मिसलपाव बघुन काही लोक म्हन्जे पुन्याचे पुनेरि मिसल्/वदापाव्/शिव् वदा पाव्/जोशि वदा पाव काद्तिल मिपाकरानो माफ करा,हा माझा पहिलाच लेखप्र्यत्न्य त्यामुले चुक भुल देने घेने तसेच येथे कोनाचाहि व्य्यतिक भाव् ना दुख् विन्याचा हेतु नाहि,तर मन्दलि,खरद फला वर खरद पत्ति काद न्याचा विचार नाहि १)तुम्हि ज्ञानेश्वर म्हाराज व तुकाराम पोतु लावले त्या वरुन आथ्वले कि सुमारे ३० वर्शपुर्वि पुन्यात दगदू हल् वाइ गनपति आहे तेथे बोलात जाधव नात्य सन्सार दुकानात ज्ञानेश्वराना पगदि लाव् लेला फोतो दिस्ला होता,आता