Welcome to misalpav.com

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली. मी विचारलं- “आणी ब्राह्मण?” तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.


पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण

लेखक: श्रीगणेशा | प्रसिद्ध:
---- वाचण्यापूर्वी: हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही. लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १ ----


श्रीगणेश लेखमाला २०२२ - पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .field-items img {margin-bottom:16px;margin-left: auto;margin-right: auto;}



त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.


चक्रव्युह....

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२


महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्‍मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून. मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्‍याचदा प्राणि पुरणे.


तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला. आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे.


श्री गणेश लेखमाला २०२२ : दिवस रेशनिंगचे

लेखक: अनुराधा काळे | प्रसिद्ध:
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२"आई, यंदा गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक



तमिळनाडूचा ईतिहास भाग-३

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती. कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.