Welcome to misalpav.com

कविता वसंत ऋतु

लेखक: VRINDA MOGHE | प्रसिद्ध:
- *वसंत ऋतु* टपो-या कळीचे होई फुल, दरवळे सुंगध मोग-याचा, जाई, जुई, चाफा ही फुलतो, शिडकावा होई प्रसन्नतेचा !! अत्तराच्या कुप्या जणू का फुलांमधी लपल्या असती, सुगंध तयांचा वा-यासवे , वाहत राहे सभोवती !! पळस,पांगारे, निलमोहर, झुंबर पिवळे बहाव्याचे, लाल,निळ्या या रंगछटांनी सौंदर्य बहरते सृष्टीचे !! पक्षी झाडांवरी आनंदे, किलबिलती, विहरत जाती, कोकीळही मंजूळ स्वरांनी वसंतॠतुचे स्वागत करिती !! ग्रीष्माच्या दाहक झळांनी, धरती


पी रामराव.(एफ आर एस डी)(संपूर्ण)

लेखक: भागो | प्रसिद्ध:
पी रामराव.(एफ आर एस डी) जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. बाय अपॉइटमेंट ओन्ली. ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही. ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते.


मरीआई बारागाड्या यात्रा

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-lost-life-and-four-others-were-injured-while-pulling-the-baragadi-of-mari-mata-at-bhusawal/amp_articleshow/90615347.cms मरीआईची यात्रा बारा गाड्या भाविक मेला मोडून बरगड्या भगताला झाल्या म्हणे गाड्या अनियंत्र अडाण्यांनो, यासाठीच इंजिन ब्रेक यंत्र ह्या जुनाट प्रथांमधे आहे का काही अर्थ? काही असो मरीआई ने केले नाव सार्थ !!


परदेशवारी -४ छायाचित्रण

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
परदेशवारी -४ छायाचित्रण http://www.misalpav.com/node/49857/backlinks- परदेशवारी १ http://www.misalpav.com/node/49893/backlinks-परदेशवारी३ http://www.misalpav.com/node/49981/backlinks-परदेशवारी३ एकच झाड पण सहा ऋतूंचे सहा सोहळे....... mi 1 शिशीर mipa वसन्त


कळले मला न काही.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी. कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी सांगून टाक आता जे सलते मनात राणी. येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी. ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.


ईट्स माय लाईफ

लेखक: निनाद | प्रसिद्ध:
हे तुटलेल्या हृदयासाठी गाणे नाही विश्वासाने निघून गेलेल्यांसाठी मूक प्रार्थना नाही आणि मी गर्दीत फक्त एक चेहरा बनणार नाही जेव्हा मी मोठ्याने ओरडतो तेव्हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल हे माझे जीवन आहे ते आता आहे किंवा कधीच नाही पण मी कायमचे जगणार नाही मला फक्त मी जिवंत असताना जगायचे आहे (हे माझे जीवन आहे) माझे हृदय एका मोकळ्या महामार्गासारखे आहे जसे फ्रँकीने सांगितले, "मी ते माझ्या पद्धतीने केले" मी फक्त मला जिवंत असेपर्यंत जगायचे आहे, हे माझे जीवन आहे


शिशिर

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते. पितात सारे गोड हिवाळा न्हालेल्या जणू गर्भ


शिशिर

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते. पितात सारे गोड हिवाळा न्हालेल्या जणू गर्भ


फर्मी साहेबाची ऐसी तैसी

लेखक: भागो | प्रसिद्ध:
तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितले आहे काय? अर्थात पुणे मुंबई सारख्या शहरांतून अशी अवस्था आहे की फक्त ठळक ठळक तेजस्वी दहा पंधरा तारे आणि चंद्र उगवला असेल तर तो, एवढेच आपण बघू शकता. जरा शहराच्या बाहेर दूर जाऊन आकाश पहा. आकाशगंगा अगदी स्वच्छ दिसेल.हे आकाश पाहून तुमच्या मनात काय विचार येत असतील. ते तुमच्या मूडवर अवलंबून आहे. मी जेव्हा अश्या आकाशाकडे बघतो तेव्हा मला माझ्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते.